भगतसिंगांना हे चाललं असतं?

my article about Shaheed Bhagat Singh and the current situation in JNU ----------------------------------------------------- 'सावरकरांना तुम्ही सोडलंय का?' असला बालिश प्रश्न काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत भाजपा सदस्यांना विचारला होता. या प्रश्नाला 'बालिश' यासाठी म्हणायचं की, कुठलाही राष्ट्रपुरुष हा एक समूह, गट, जात किंवा पक्ष यापुरता मर्यादित राहू शकत नाही. या साऱ्यांचे अडसर उधळून टाकत …

Continue reading भगतसिंगांना हे चाललं असतं?

‘दादी’ याद दिला दो!

My article about JNU Crisis in Saptahik Vivek.  'दादी' याद दिला दो! जेएनयू विद्यापीठातील फुटीरतावादी विद्यार्थी आणि त्यांना बहकवणारे उपटसुंभ नेते यांनी घातलेला धुडगूस आणि त्यांची 'राष्ट्रविरोधी' घोषणाबाजी आज सगळयांच्याच काळजीचा विषय बनली आहे. 'अफजल हम शरमिंदे है, तेरे कातिल जिंदा है।' अशी घोषणा विद्यार्थी देत होते. अफजलला ज्यांनी फासावर लटकवलं, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय, …

Continue reading ‘दादी’ याद दिला दो!

उकळणारा चहा ते खदखदणारा देश

My Coverstory on Narendra Modi in Saptahik Vivek - "कुठल्या प्रश्नाला किती आच द्यायची, याचा आडाखा त्यांच्या मनात सदैव तयार असतो. एखाद्या प्रश्नाला उकळी कधी फुटणार, हे जणू त्यांना पक्कं ठाऊक असतं. कुठला विषय किती धगधगत ठेवायचा, याची त्यांना नेमकी जाण आहे. आपल्या एखाद्या वाक्याने किंवा कृतीने हवा तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं भान त्यांच्याजवळ आहे …

Continue reading उकळणारा चहा ते खदखदणारा देश

Dhyaasmagna

Article on Shri Narendra Dabholkar published in Saptahik Vivek "शक्य तेवढया कठोर शब्दांत आणि त्यांच्या कार्याचा पाठपुरावा करण्याच्या कृतीतून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा निषेध व्हायला हवा. ही हत्या निर्घृण तर आहेच, पण साऱ्या महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. समाजासाठी तळमळीने झटणारं एक जीवन हल्लेखोरांनी संपवलं असलं तरी त्यांचा विचार मारणं अशक्य आहे. " बॅरिस्टर नाथ पै, उपनिषदातल्या …

Continue reading Dhyaasmagna