my article about Shaheed Bhagat Singh and the current situation in JNU ----------------------------------------------------- 'सावरकरांना तुम्ही सोडलंय का?' असला बालिश प्रश्न काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत भाजपा सदस्यांना विचारला होता. या प्रश्नाला 'बालिश' यासाठी म्हणायचं की, कुठलाही राष्ट्रपुरुष हा एक समूह, गट, जात किंवा पक्ष यापुरता मर्यादित राहू शकत नाही. या साऱ्यांचे अडसर उधळून टाकत …
Category: 2016
‘दादी’ याद दिला दो!
My article about JNU Crisis in Saptahik Vivek. 'दादी' याद दिला दो! जेएनयू विद्यापीठातील फुटीरतावादी विद्यार्थी आणि त्यांना बहकवणारे उपटसुंभ नेते यांनी घातलेला धुडगूस आणि त्यांची 'राष्ट्रविरोधी' घोषणाबाजी आज सगळयांच्याच काळजीचा विषय बनली आहे. 'अफजल हम शरमिंदे है, तेरे कातिल जिंदा है।' अशी घोषणा विद्यार्थी देत होते. अफजलला ज्यांनी फासावर लटकवलं, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय, …